जाणीव

विषय थोडक्यात :- “जाणीव ही कथा हल्लीच्या काळात नवरा बायकोच्या करियरचा मान राखून तीला बरोबरीची वागणूक देण्यासाठी धडपडत असतांना, आपल्या परंपरा व स्त्री म्हणून तीला आपल्या गृहिणी पदाची जाणीव करून…

भूगोलाचा आढावा

आजच्या लेखामध्ये भूगोल या विषयाचा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध येतो, याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन…

क्रोधामुळेच होते भांडण

एक साधू शेठजीकडे भिक्षा मागण्यासाठी जातात परंतु शेठजीच्या एका प्रश्नावर म्हणतात, मी येथे भिक्षा घेण्यासाठी आलो आहे, तुझ्या मूर्खतापूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नाही. एका प्राचीन कथेनुसार एक साधू भिक्षा मागण्यासाठी…

शिक्षण झाले; परंतु…

आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे ५० टक्के स्त्रिया आहेत. पुरुषांच्या बरोबरीने असणारी ही संख्या आहे. सुमारे ८० ते ८५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते. या सर्वच स्त्रियांची जगण्याची…

सोशिओलॉजीमध्ये संधी काय?

माझी मुलगी एसवायबीएला आहे. प्रथम तिला सायकोलॉजीमध्ये करिअर करण्याची इच्छा होती, पण आता तिचा कल सोशिओलॉजीकडे झुकत आहे. सायकोलॉजीमधील काही विषयात तिला तितकासा रस वाटत नसल्याचं ती सांगत आहे. माझ्या…

विवरणपत्र भरताना

करदात्याने विवरणपत्र भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल हे जाणून घेतले पाहिजे. या वर्षी प्राप्तिकर विवरणपत्रात झालेले बदल, भरावयाची अतिरिक्त माहिती, फॉर्म १६ मिळण्यात झालेला उशीर…

शब्दबोध : फालतू

या शब्दाची काही नव्याने ओळख करून देण्याची गरजच नाही. आपल्यातील अनेकजण बहुतेक दररोज हा शब्द वापरत असतो. ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘चला रे फालतू गप्पा मारू नका’, वगैरेसारख्या अनेक…

मंदी हीच संधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच जुलैला सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात कमालीचे नकारात्मक वातावरण आहे. दोन ते पाच कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांवर तीन टक्के कर अधिभार व पाच…

ई-केवायसी सोयीस्कर

मोबाइल वॉलेट कंपन्या पूर्ण केवायसीवरून (नो यूवर कस्टमर) मेटाकुटीला आल्या असून ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली आहे. पूर्ण केवायसी…

अखंड सावधान असावें

नारायण सूर्याजीपंत ठोसर या नावाच्या मुलाचे लग्न ठरले होते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे मुलगा दहा-बारा वर्षांचा होता. लग्नाचे विधी सुरू झाले. मुलासमोर अंतरपाट धरला गेला. मुलीला आणून उभे केले. मंगलाष्टके सुरु झाली…