अक्षरधारा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा २०२५ – विजेते
क्रमांक निबंधाचा विषय विजेते वयोगट – विद्यार्थी १ आधुनिक भारत हर्षद ज्ञानेश्वर मेश्राम, शिर्डी २ समाज माध्यम मानवी जीवनात किती घातक किती योग्य निखिल सूर्यवंशी, जळगाव ३ आवडते व्यक्तिमत्व आरती…
अक्षरधारा २०२५ – राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान १८ वर्ष भाषा : मराठी निबंध पाठविण्याची…
श्रवणसरी स्पर्धेचे विजेते
संस्थे द्वारे आयोजित श्रवणसरी कविता लेखन स्पर्धेचे यंदाचे विजेते खालील प्रमाणे आहेत. पहिले विजेते : गणेश नारायण मांजरेकर द्वितीय विजेते : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर तृतीय विजेते : मनीषा विसपुते सर्व…
श्रावणी काव्य स्पर्धा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा सर्व सजीव सृष्टीला आनंदित करत आहे. तर या श्रावण आणि पावसाच्या दुहेरी संगमाचा मेळ साधत स्वयंसिद्धा फाउंडेशन घेऊन येत आहे ‘श्रावणी काव्य स्पर्धा‘ स्पर्धेसाठी कवितेचा विषय निसर्ग…
स्वर्गीय कोकण
“गोमू माहेर ला जाते हो नाखवा , गो तीच्या घोवाला कोकण दाखवा” हे” वैशाख वणवा” पिक्चर मधील गाणे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या, मंद ,मस्त प्रेमळ, गारवा भरलेल्या या…
यशस्वी मनोगत
लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण जेव्हा तीथे राजकारण केले जाते,…