जागर कवितेचा – काव्य लेखन स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. या स्पर्धेचा निकाल दिनांक २५ एप्रिल, २०२६ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता घोषित […]
जागर कवितेचा – जागतिक कविता दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
मुंबईस्थित स्वयंसिद्धा फाउंडेशन ही महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली संस्था, आपल्या सांस्कृतिक विभाग ‘उमंग मंच’ मार्फत विविध उपक्रम राबवत असते. याच परंपरेत जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून ‘जागर कवितेचा’ काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात […]
सुख दिसेना डोळ्यांना
वणवण जगभर माणसाची भटकंती, सुख शोधसि नजर विचारात पडे अंती ||१|| सर्व काही मिळाल्याने होई सुखी तनमन, अशा भ्रमात सदैव रोज कुंठीतो जीवन ||२|| परि […]
साथीदार पसंत केला
थाटला संसार मी ही पुस्तका सोबतीचा चालला संसार माझा अगदी सुखाचा या गोड संसारात रमण्यात माझा साराच वेळ गेला प्रत्येक दिवसाच्या शेवटी मनी तेव्हड्या चार […]