नमस्कार रसिकहो आयुष्याच्या या धावपळीत, जेव्हा मन थकव्याने व्याकुळ होते, तेव्हा त्याला सावरणारे आणि पुन्हा नवचैतन्याची फुंकर घालणारे काही क्षण हवे असतात… चला तर मग, […]
जागर कवितेचा : शब्दांच्या महोत्सवाचा दिमाखदार निकाल
नमस्कार काव्यप्रेमी रसिकहो, ज्या सुवर्णक्षणाची आपण चातकाप्रमाणे वाट पाहत होता, तो आनंदाचा सोहळा अखेर येऊन ठेपला आहे! स्वयंसिद्धा फाउंडेशन आयोजित ‘जागर कवितेचा’ या राज्यस्तरीय काव्य […]
जागर कवितेचा – जागतिक कविता दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
जागर कवितेचा – काव्य लेखन स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. या स्पर्धेचा निकाल दिनांक २५ एप्रिल, २०२६ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता घोषित […]
जागर कवितेचा – जागतिक कविता दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
मुंबईस्थित स्वयंसिद्धा फाउंडेशन ही महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली संस्था, आपल्या सांस्कृतिक विभाग ‘उमंग मंच’ मार्फत विविध उपक्रम राबवत असते. याच परंपरेत जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून ‘जागर कवितेचा’ काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात […]
अक्षरधारा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा २०२५ – विजेते
क्रमांक निबंधाचा विषय विजेते वयोगट – विद्यार्थी १ आधुनिक भारत हर्षद ज्ञानेश्वर मेश्राम, शिर्डी २ समाज माध्यम मानवी जीवनात किती घातक किती योग्य निखिल सूर्यवंशी, […]
अक्षरधारा २०२५ – राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान १८ वर्ष […]
श्रवणसरी स्पर्धेचे विजेते
संस्थे द्वारे आयोजित श्रवणसरी कविता लेखन स्पर्धेचे यंदाचे विजेते खालील प्रमाणे आहेत. पहिले विजेते : गणेश नारायण मांजरेकर द्वितीय विजेते : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर तृतीय […]
श्रावणी काव्य स्पर्धा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा सर्व सजीव सृष्टीला आनंदित करत आहे. तर या श्रावण आणि पावसाच्या दुहेरी संगमाचा मेळ साधत स्वयंसिद्धा फाउंडेशन घेऊन येत आहे ‘श्रावणी काव्य […]