खिद्रापूर- कोपेश्वर

कोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं छोटंसं गाव खिद्रापूर. कोल्हापूरहून जयसिंगपूर-कुरुंदवाड मार्गे खिद्रापूरला जाता येते. सकाळी लवकर निघून नरसोबाची वाडी, खिद्रापूर, बाहुबली असे सगळे फिरून संध्याकाळपर्यँत […]

उत्तर कोकणातील नमन-खेळे

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल` या नाटकात ‘श्री गणनायक नर्तन करी` अशा स्वरूपाच्या पदावर पुणेरी ब्रह्मवृंदाचे नर्तन दाखविले आहे. या नर्तनाची शैली नमन-खेळे […]

प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे

बाबा आमटे आणि त्यांचं ‘आनंदवन’ जगाच्या नकाशावर जाऊन जवळपास दोन दशकं उलटली, तरी त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि स्नुषा मंदाकिनी त्याच परिसरातल्या ‘भामरागड’ परिसरातल्या निबीड अरण्यात […]

मुलांच्या शाळेशी संवाद

एकदा का आपल्या मुलांना शाळेत टाकलं की पालकांची जबाबदारी संपते कशी? शाळेच्या बाबतीत काही पालक अगदी दुर्लक्ष करण्याची, तर काही पालक शाळेच्या गोष्टीत नको इतकी […]

सीतेचा धडा !!

मानवी आयुष्याला पावित्र्य आहे असे मानायचे ठरवले तर, आई तिचा निसर्गदत्त प्रेमळपणा शाबूत ठेवेल आणि समाजाच्या योग्य सुरक्षिततेसाठी त्यांचा वापर करेल तरच ते शक्य आहे. […]

स्त्रियांचं ऐतिहासिक कर्तृत्व

प्रजासत्ताक दिन उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना स्वातंत्र्यलढ्याची आणि त्यात सहभाग घेऊन या देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्यांची आठवण येणं अपरिहार्य आहे. देशाच्या या आंदोलनात […]

चमचमीत आणि आरोग्यदायी

ठाण्याचा तो वादग्रस्त पाणीपुरीवाला आठवतो? …नको. तेवढ्यानेही अंगावर काटा येईल. एखाद्या चकचकीत हॉटेलात पिझ्झा-बर्गर किंवा पावभाजीमागची कर्मकथाही काही फार वेगळी नसते. कुठल्यातरी कळकट नळाच्या पाण्याने […]

ओवी आणि शिवी

समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय अविष्कार म्हणजेच प्रयोगात्म लोककला. मौखिकता हा लोककलांचा प्राण असतो. तर या मौखिकतेची प्रयोगात्मकता हा प्रयोगात्म लोककलांचा आत्मा असतो. प्रयोग […]

मन रे

‘मन वढाय वढाय’ ही कविता लहानपणी शाळेत शिकवली गेली होती. बाल्यावस्थेतील मनाला त्यावेळी मन हे इतक्या प्रकारचे असू शकते हे माहीतच नव्हते त्यापेक्षा त्या मनाच्या […]

न्याय हवा

घेऊनी तान्ह्या बाळा उन्हात बसली माऊली वातानुकूलित ऑफिस मध्ये बसणार्यांच्या डोळ्यात अंजन घाली पै पै साठी झटणार्यांना  का तुम्ही तडपवता? लाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का […]